वंजारा तितुका मेळवावा धर्म आपुला वाढवावा!!!
वंजारी समाज बांधवांनो महाराष्ट्रामध्ये आपण गेली कित्येक वर्ष झाली पाहत आहोत आपल्या जातीला नेहमी दूरच ठेवले जाते. इतिहासात सुद्धा मोठ मोठी कामे करूनहि आपल्याला दूर ठेवण्यात आले. या मागची करणे काहीही असोत पण आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यापासून अनेक त्यांनी वंजारांच्या अनेक गोष्टींना न्याय मिळवून दिला. साहेबांमुळे एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली. आता बारी आपली आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवायची, कुठेतरी आपली ओळख जगाला दाखवायची!
आपल्या समाजात युवक युवतींची कमी नाही शिक्षणाची सुद्धा कमी नाही. चांगल्या चांगल्या पदान्वर्ती आपली जनता राज्य करत आहे. यातूनच वेळात वेळ काढून चार दोन तास जरी आपण आपल्या मागे राहिलेल्या समाज बांधवांना दिले, त्यांनअ एकत्र आणून त्यांच्यासाठी काही करू शकलो तर त्यापेक्षा अधिक पुण्य ते कोणते?
आज महाराष्ट्रामध्ये भाई ज्ञानोबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय साहेबांच्या प्रेरणेने वंजारी युवक संघटना कार्यरत आहे. संघटनेचे कार्य हे पूर्णपणे समाजासाठी असून ते राजकारण विरहित आहे. समाजातील काही सुशिक्षित तरुण एकत्र येउन स्वखर्चाने संघटना चालवत आहेत. समाज बांधवांचे मेळावे आयोजित करणे, नवीन तरुणांना सामील करणे, ठिकठिकाणी शाखा स्थापना करणे, मुला-मुलींना भविष्यासाठी मार्गदर्शन करणे, वाढू-वर परिचय मेळावे आयोजित करणे, इत्यादी प्राथमिक स्वरूपाचे कार्यक्रम सध्या संघटना राबवत आहे. पुढे कॅरीर सोबतच लग्नासाठी व भविष्यासाठी मुलींना खास मार्गदर्शन, युवक शिबिरे, आरोग्य शिबिरे, खेडे जोड अभियान, ग्रामसफाई, असे अनेक कार्यक्रम संघटना हाती घेणार आहे. या सर्वांसाठी मित्रहो आपले सहकार्य हवे आहे. शेवटी गाव करील ते राव काय करील? आपल्या समाजाच्या विकासासाठी हि हक्काची आर्त हाक मारत आहे, लवकर संघटनेत सामील होऊन जमेल त्या प्रकारच्या उपक्रमात सामील व्हा.
शेवटी विकास हा सर्वांचा हक्क आहे, तोंड वाजवून नाही मिळाला तर तोंडात वाजवून का असेना पण मिळवणारच! " वंजारी युवक संघटनेत" सामील व्हा!!! आपल्याला वाचायला कोणताही इतिहास नव्हता पण आपण असा इतिहास घड्वुया जो आपले नातू पनतु अभिमानाने वाचतील!!!!
Friends there is no way to run from fate & fortune, but this is a way where we can build a better future for upcoming generation. There is no superhero to come for us, we ourself have to change our common life & be a hero of our own life! Join Vanjari Yuvak Sanghatana today and feel the change here! Be a part of itt!! be a part of the Vanjari flame in me & u!!!
सुधीर सांगळे
सदस्य भा. ज. यु. मो. महाराष्ट्र प्रदेश
सदस्य वंजारी युवक संघटना महाराष्ट्र राज्य
(मो. ९९६०६४ ७७७७)
Saturday, January 9, 2010
Thursday, December 17, 2009
गोष्ट माझ्या वाढदिवसाची
माझा वाढदिवस खुपच ख़ास बरका! मोठ्या मोठ्या काही लोकांसोबतच येतो। १२ दिसम्बर मा गोपीनाथजी मुंडे साहेब, मा शरदचंद्रजी पवार साहेब, क्रिकेटर युवराज सिंग व मी आमचा सगळ्यांचा एकाच दिवशी! मज्जा नाहीका.......
मी वाढदिवसासाठी मोठा प्लान केला होता की आपण एखादी मोठी जाहिरात दोन चार पेपर मधे द्यावी, १० १२ जागी छान पोस्टर्स फ्लेक्स लावावेत! पण मायला काहीच जमल नहिना! पेपर मधे म्हणे जागाच नव्हती, पोस्टर्स मात्र रात्रीच तैयार जहाले होते। पोरांनी मोठी मेहनत करून ते रात्रीच लावून पण टाकले। चौका चौकात सांगले सर चमकत होते!!!!
रात्रि पोस्टर्स लावून जहाले की लगेच फ़ोन यायला सुरु जहाले, मित्रांचे आणि विशेष म्हणजे मैत्रिनिंचेपन। फ़ोन सुरु असतानाच १२ वाजले ना, आला प्रिय अशा प्रियाचा फ़ोन!!!! मग काय आमचा मामला खुश!! २ वाजेपर्यंत बोलत बसलो....
दुसऱ्या दिवशी मग काय दिवस भर पार्ट्या राड़े मज्जाच मज्जा!!!
या वाढदिवशी खरच खुप आनंद वाटला!!!! विशेष आदल्या रात्रि १२ ते २ मारलेल्या गप्पा!!!!!
मी वाढदिवसासाठी मोठा प्लान केला होता की आपण एखादी मोठी जाहिरात दोन चार पेपर मधे द्यावी, १० १२ जागी छान पोस्टर्स फ्लेक्स लावावेत! पण मायला काहीच जमल नहिना! पेपर मधे म्हणे जागाच नव्हती, पोस्टर्स मात्र रात्रीच तैयार जहाले होते। पोरांनी मोठी मेहनत करून ते रात्रीच लावून पण टाकले। चौका चौकात सांगले सर चमकत होते!!!!
रात्रि पोस्टर्स लावून जहाले की लगेच फ़ोन यायला सुरु जहाले, मित्रांचे आणि विशेष म्हणजे मैत्रिनिंचेपन। फ़ोन सुरु असतानाच १२ वाजले ना, आला प्रिय अशा प्रियाचा फ़ोन!!!! मग काय आमचा मामला खुश!! २ वाजेपर्यंत बोलत बसलो....
दुसऱ्या दिवशी मग काय दिवस भर पार्ट्या राड़े मज्जाच मज्जा!!!
या वाढदिवशी खरच खुप आनंद वाटला!!!! विशेष आदल्या रात्रि १२ ते २ मारलेल्या गप्पा!!!!!
Thursday, October 8, 2009
Maa. Gopinathji Munde Saheb......
लोकनेता, निश्चयाचा महामेरु, माणसा सारखा राजा- राजा सारख मन!!
अशी अनेक विशेषणे नावामाग घेउन चालणार्या खासदार मुंडे यांना अनेक वेला बंडखोरी आणि घरच्या भेद्यान्ना सामोरे जावे लागले आहे। पण तरीही हा महामेरु अगदी जशाश तसा उभा आहे!!!! प्रत्येक निवाड्नुकित संघाचा दबाव, पक्षन्तार्गत असलेले वाद, कोणत्याही निर्णयात येणारे अडसर या सर्वांना तोंड देत देत साहेबांनी अजुनही गड राखला आहे। १९६७ पासून ते आजपर्यंत साहेब बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। सत्तेत असतानाही आणि सत्ता नसतानाही त्यांनी बाय हूक और क्रूक जनतेचे काय काय चांगले वाईट केले आहे ते सर्वांना ठावुक आहे। त्यासाठी वेगले कीर्तन करत बसायची गरज नक्कीच नाही।
अजुनही जनात साहेबांची प्रतिमा नक्कीच उजल आणि स्वछ आहे। अगदी आर्शातल्या प्रतिमेप्रमाणे!!
संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे!!!!!!!
सुधीर सांगले
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य...
अशी अनेक विशेषणे नावामाग घेउन चालणार्या खासदार मुंडे यांना अनेक वेला बंडखोरी आणि घरच्या भेद्यान्ना सामोरे जावे लागले आहे। पण तरीही हा महामेरु अगदी जशाश तसा उभा आहे!!!! प्रत्येक निवाड्नुकित संघाचा दबाव, पक्षन्तार्गत असलेले वाद, कोणत्याही निर्णयात येणारे अडसर या सर्वांना तोंड देत देत साहेबांनी अजुनही गड राखला आहे। १९६७ पासून ते आजपर्यंत साहेब बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। सत्तेत असतानाही आणि सत्ता नसतानाही त्यांनी बाय हूक और क्रूक जनतेचे काय काय चांगले वाईट केले आहे ते सर्वांना ठावुक आहे। त्यासाठी वेगले कीर्तन करत बसायची गरज नक्कीच नाही।
अजुनही जनात साहेबांची प्रतिमा नक्कीच उजल आणि स्वछ आहे। अगदी आर्शातल्या प्रतिमेप्रमाणे!!
संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे!!!!!!!
सुधीर सांगले
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य...
Wednesday, October 7, 2009

महाराष्ट्राच्या राजकारानाचे दोन मुख्य पैलू आहेत। त्यामधे नेहमीच पवार आणि गाँधी घराण्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे, त्यांनी केलेले काहीही चालते, म्हणतात ना मोठ्या लोकांचे ओलेही चालते आणि कोर्डेही चालते। तसे यांच्या घरातले २ आमदार २ मंत्री चालतात पण आम्ही आमची एक लेक उभी केलि तर त्याला हे घरानेशाही च नाव देतात। कॉंग्रेस ६० वर्षांपासून चालवत आहे ती घरानेशाही नाही का?
म्हटले ना त्यांचे ओले कोरडे दोन्हीही चालते मग आमचेच का बर टोचते? राज साहेबानी पण आम्हाला टोला लावला की आम्ही काही केल नाही मग पुणे ते मुंबई हाईवे बांधायला कांग्रेस्सला कधी नाही सुचल! कधीही त्यांना रस्त्यावरच्या अपघातअन्बद्दल काहीच नाही वाटल! का बर शेतकर्याला कवडीमोल किमतिवर आपला शेतमाल विकावा लागतोय? मराव लागते? घर दार विकावा लागत? हां विचार कधी यांनी केला आहे का? याना फ़क्त कुठे कोणता उमेदवार निवडून येइल कुठे किती पैसा खर्च करावा लागेल कुठे दंगली घदावय्च्या कधी मित्वायच्या कस आपल सीट निवडून आणायचा आणि पुन्हा सत्तेत यायच फ़क्त याच्याशिच देण घेण आहे। कुणी मेला काय आणि गेला काय यांच्या बापाच काहीएक जाणार नाही।
पण या लाचारीचा अंत कधी होणार?? कसा होणार?? कोण करणार??? आणि का बर करनार???
भाग्वाद्गीतेत सांगितले आहे, कोणी जर तुमचा हक्क बलकावत असेल, कोणी जर तुमच्या घरावर तुमच्या जीवनावर उठत असेल, तुमच्या कुतुम्बाला त्याचा धोका असेल तर त्याचा संहार करने म्हणजे वध करने होय!!!!
म्हणुनच आता या सत्तेच्या आसीन लोकाना धडा शिकवायचा आहे!! मतदानाच्या रुपाने कांग्रेस्सची सत्ता आणि राष्ट्रवादीची मस्ती आणि या दोघांचीही घरानेशाही आता आपण सम्पवुया!!! सेना-भाजप च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतदान करुया!!!! पुन्हा एकदा महाराष्ट्रात रामराज्य आणुया!!!!!
जय श्री राम!!
भारतीय जनता पार्टीचा विजय असो!!!
सन्डे टू मंडे फ़क्त गोपीनाथ मुंडे!!!!
सुधीर सांगले
भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य.....
Subscribe to:
Posts (Atom)